Test 29

1. 
2 ऑक्टोबर १९७२ रोजी दूरदर्शन कोठे सुरू झाले❓

2. 
....... गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे❓

3. 
खालील पैकी कोणते रेल्वे स्टेशन सुरत-भुसावल मार्गावरील सर्वात महत्वाचे स्टेशन आहे❓

4. 
खालीलपैकी १०० व्या घटना दुरुस्ती नुसार कोणत्या राज्याची सीमा बदलली गेली नाही❓

5. 
हत्तीपाय (फायलेरिया किंवा एलिफंटिस) हा रोग कश्यामुळे होतो❓

6. 
73 व्या घटना दुरूस्ती कायद्याने कोणता भाग राज्य घटनेत समाविष्ट करण्यात आला❓

7. 
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे❓

8. 
कोणत्या कलमा मध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो❓

9. 
रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती ?

10. 
तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही❓

11. 
भारतातील कोणत्या शहरातुन उत्तर दक्षिण कोरीडोर (महामार्ग) जात नाही❓

12. 
भारतीय घटना दुरुस्तीचे अधिकार कुणाला आहे.❓

13. 
नेताजींच्या हंगामी सरकारमध्ये आझाद ब्रिगेड चे नेतृत्व कोणी केले❓

14. 
भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयी ची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारले आहे❓

15. 
अल्युमिनियम कोणत्या खनिजपासून मिळते❓

16. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्म्रती दहन कोठे केले ❓

17. 
3 महिला किंवा 8 मुली एक काम 57 दिवसात करतात. तेच काम 10 महिला व 8 मुली किती दिवसात पूर्ण करतील❓

18. 
2 घंटा अनुक्रमे 8 आणि 12 मिनिटांनी वाजतात. सुरुवातीला 9:00 वाजता त्या दोन्ही घंटा एकत्र वाजल्या. तर नंतर किती वाजता त्या दोन्ही घंटा एकत्र वाजतील❓

19. 
एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 400 चौ.मी. असून, मैदानास 6 पदरी तारेचे कुंपन करावयाचे आहे तर किती मी. तार लागेल❓

20. 
खालीलपैकी कोणत्या वर्गातील जीवणूमध्ये हरितद्रव्य आढळते?

21. 
खालीलपैकी श्वसन संस्थेचा योग्य क्रम कोणता?

22. 
खालील पैकी कोण इन्फ्रासोनीक लहरींचा वापर एकमेकांशी संवाद साधण्यासाठी करतो?

टेस्ट सोडवून झाल्यावर काय चुकल आहे पाहून टेस्ट पुन्हा सोडवा

4 thoughts on “Test 29”

Leave a Comment

close button