Talathi test 11

1. 
दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?

2. 
भारत सरकारने देशातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोणत्या राज्यात सुरू केले ?

3. 
वस्तूंच्या किमतीत 20टक्के कपात केली, त्यामुळे वस्तूंचा खप 10 टक्क्यांनी वाढला , तर व्यवहारावर काय परिणाम होईल ?

4. 
पंचायत राज व्यवस्था सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली ?

5. 
एका आयताचा लांबी त्याच्या रुंदीच्या दुप्पट आहे. त्या आयाताचे क्षेत्रफळ 288 चौ.से.मी. असल्यास त्यांची लांबी किती आहे ?

6. 
खालील जोडयांपैकी कोणती जोडी विरुध्द अर्थाची जोडी बरोबर आहे ते ओळखा.

7. 
खालील वाक्यातील आशय एका शब्दात लिहा. : ‘केलेले उपकार जाणणारी व्यक्ती’

8. 
स्पष्टीकरणासाठी योग्य वाक्प्रचार शोधा.      एखाद्या क्षुल्लक गोष्टीमुळे अखेरीस     सर्व श्रमांवर -------------

9. 
यावर्षीचे G20 परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाने भूषविले आहे?

10. 
सुवर्ण क्रांतीचा (Golden Revolution) संबंध —– आहे.

11. 
यमुना गंगा नदीचा संगम कोठे होतो ?

12. 
विधेय म्हणजे काय?

13. 
स्पष्टीकरणासाठी योग्य म्हण शोधा.      ‘ज्या धंद्यात विशेष फायदा नाही तो      धंदा बंद करावा. म्हणतात ना, ----------------’

14. 
शुध्द लेखनाच्या दृष्टीने पुढील शुध्द शब्द ओळखा.

15. 
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान .......खिंड आहे

Leave a Comment