आज 12 वी चा निकाल ठीक दुपारी 1 वाजता लागणार आहे , बऱ्याच मुलांचे भविष्य या निकालावरून ठरत असल्याने हा खूप महत्वाचा निकाल आहे
महाराष्ट्र राज्य मंडळामार्फत पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागात फेब्रुवारी मार्च मध्ये परीक्षा घेण्यात आली होती
यावर्षी एकुण 15 लाख 5 हजार 37 लोकांनी 12 वी बोर्ड ची परीक्षा दिली
- एकूण परीक्षा दिली – 1505037 विद्यार्थ्यांनी
- मुलांची संख्या – 810348
- मुलींची संख्या – 694652
- तृतीयपंथीय – 37