1.
भारतीय प्रमाणवेळ कोणत्या शहरातील 85.5 अंश पूर्व या रेखांश यांच्या स्थानिक वेळेनुसार निश्चित करण्यात आली आहेत.
2.
एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगाल मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते..?
3.
संविधानाचा सरनामा समाजवाद हा शब्द कोणत्या सविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला ?
4.
महाराष्ट्र राज्याचे पोलीस मुख्यालय येथे आहे ?
5.
खालीलपैकी कोणती संकल्पना महिलांच्या क्षमतेपेक्षा त्यांच्या संधी वर लक्ष केंद्रीत करते ?
6.
अतिशय भेदक व उच्च ऊर्जा असणारे प्रारण उत्स्फूर्तपणे उत्सर्जन करण्याच्या गुणधर्मास ___________ म्हणतात
7.
एका व्यपाऱ्याने एक पेन ७५ रुपयेला खरेदी केला व १०५ रुपयास विकला तर त्यास किती टक्के नफा झाला?
8.
जमीन सारा पद्धतींपैकी खालीलपैकी कोणत्या पद्धतीत जमीन महसूल भरण्याची जबाबदारी जमीन कसणान्याची होती ?
9.
42 वी घटना दुरुस्ती नंतर भारताचे केलेले वर्णन असे
10.
ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय शिक्षक ठरले.
11.
मॅग्नेटिक महाराष्ट्र ही संकल्पना कोणत्या कार्यक्रमाशी संबंधित आहे ❓
12.
पाच विषयांच्या निकालांची सरासरी ४६ गुण आहे आणि पहिल्या चार विषयांच्या निकालांची ४५ गुण आहे. तर पाचव्या विषयात किती गुण मिळाले ?
13.
राम घरापासून १५ किमी दक्षिणेकडे गेला व पूर्वेकडे वळून १० किमी गेला नंतर उत्तरेकडे वळून ५ किमी अंतर चालत गेला व पुन्हा पश्चिमेला १० किमी चालत जावून थांबला. तर राम घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे?
14.
मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ❓
15.
महाराष्ट्रातील हत्ती या प्रामाण्याचे संरक्षण व संवर्धन करणे या दृष्टिकोनातून राज्य सरकारने ______ येथे हत्ती प्रकल्प हाती घेतलेला आहे.
16.
अनेर' धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
17.
खालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे ?
18.
खालीलपैकी कोणते देश बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रमुख देश आहेत ?
19.
खालीलपैकी कोणते अभयारण्य हे 'महाराष्ट्राचे भरतपूर' म्हणून ओळखले जाते ?
20.
मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ❓