1.
राष्ट्रपती व मंत्रीमंडळ यांच्यातील दुवा कोण?
2.
भारताची पूर्व - पश्चिम लांबी -------------- कि.मी. आहे ?
3.
आर्य महिला समाजाची स्थापना रमाबाईनी 1882 साली कुठे केली ?
4.
जागतिक वन दिन -------------
5.
केंद्र सरकार व घटक राज्य सरकारांच्या कर्ज व्यवहाराचे व्यवस्थापन कोणामार्फत केली जाते?
6.
खालीलपैकी कशातुन मिथेन वायुचे उत्पादन होते ❓
7.
4 बहिणीच्या 5 वर्षापूर्वी वयांची बेरीज 80 वर्षे होती तर 15 वर्षानंतर त्याच्या वयाची एकूण बेरीज किती ?
8.
इथिलिन च्या रेणूमध्ये एकूण किती सिग्मा बंद असतात ?
9.
शेतकऱ्यांचा आसुड हा ग्रंथ कोणी लिहिला ?
10.
..............हि भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे ?
11.
स्वामी दयानंद सरस्वती यांचा _________ हा वेदावरील ग्रंथ आर्य समाजाचा प्रमाण ग्रंथ आहे.
12.
भारताचे झिरो मैल कोठे आहे ?
13.
विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते ?
14.
रमाबाई यांना कैसर ए हिंद ही पदवी कोणत्या वर्षी दिली?
15.
खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये किती प्रशासकीय विभाग आहे❓
16.
एका चौरसा कृती मैदानाची प्रत्येक बाजू 120 मीटर आहे. त्या मैदानाभोवती पाच फेऱ्या मा किती अंतर कापले जाईल ?
17.
तीन पुस्तकांची सरासरी किंमत 22 रुपये आहे. त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत 14 रुपये आहे. तर तिसऱ्या पुस्तकाची किंमत किती रुपये ?
18.
रामने त्याच्याकडील 5 लाख रु. द.सा.द.शे. 8 दराने बँकेत ठेव म्हणून ठेवले तर रामला एका वर्षात किती सरळव्याज मिळेल ?
19.
'महाराष्ट्र धर्म' मासिक कोणी सुरु केले ?
20.
▪️-------------- ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती.
21.
महादेव डोंगररांगामुळे ---------------- या नद्यांची खोरी वेगळी झसली आहे. ?
22.
कीटकनाशक आणि रोग नाशक द्रव खालीलपैकी कोणत्या वनस्पती पासून मिळविता येते ?
23.
भारतामध्ये 30 जानेवारी हा ------------- दिन म्हणून साजरा केला जातो. ?
24.
एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा .............. अलंकार होतो.?
25.
नैसर्गिक रबर हा एक..... चा पोलिमरआहे ?