geography test 1

1. 
● महाराष्ट्र निर्मितीच्या वेळी म्हणजेच 1960 ला महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग होते ?

2. 
● महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत ?

3. 
● महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे जिल्हा कोणता?

4. 
● 15 तालुक्यांची संख्या असणारा खालीलपैकी जिल्हा कोणता ?

5. 
● 1 मे 1981 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली ?

6. 
● महाराष्ट्राची पर्यटन राजधानी _____?

7. 
● धोम धरण कोणत्या नदीवर आहे ?

8. 
● महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते ?

9. 
● कसारा घाट- ________ ?

10. 
● कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान कोणता घाट येतो ?

11. 
● म्हैसमाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

12. 
● गाळणा डोंगर रांग _______?

13. 
● पवन ऊर्जा मध्ये देशात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?

14. 
● महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस कुठे होतो ?

15. 
● कोणती प्रमुख जलसिंचन योजना नांदेड जिल्ह्यात आहे ?

Leave a Comment