1.
नव्या भारताबाबत पंडित नेहरूंचा दृष्टिकोन खालीलपैकी कोणत्या तत्त्वांशी संबंधित आहे ?
2.
1934 मध्ये एम विश्वेश्वरय्या यांनी _____________ या ग्रंथात सर्वप्रथम भारतासाठी नियोजनाची संकल्पना मांडली ?
3.
पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता ?
4.
सरकती योजना काळ_______ ?
5.
कोणत्या पंचवार्षिक योजनेत सिंचनाचा वाटा एकूण खर्चाच्या 25% पेक्षा जास्त होता ?
6.
जानेवारी 2021 अखेर किती कंपन्यांना महारत्नचा दर्जा देण्यात आला होता ?
7.
_____________ ही कंपनी महारत्न कंपन्यांच्या गटात मोडत नाही
8.
नियोजन मंडळाच्या अध्यक्षस्थानी कोण असायचे ?
9.
निती आयोगाची स्थापना कधी करण्यात आली ?
10.
भिलाई पोलाद प्रकल्पाला कोणत्या देशाने मदत केली आहे ?
11.
स्थापनेच्या वेळी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय _________ येथे होते ?
12.
सध्या RBI च्या मध्यवर्ती संचालक मंडळात किती सदस्य असतात ?
13.
19 जुलै 1969 रोजी ______ खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले ?
14.
बँकांचे राष्ट्रीयीकरण कशासाठी केले जाते ?
15.
___________ ही पहिली नवीन खाजगी बँक होय